भारताने सिंधूचे पाणी रोखले, तर चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखेल; पण चिन्यांकडे आहेच किती ब्रह्मपुत्रा??; वाचा खरा आकडा!!
भारताने पाकिस्तानात वाहणारे सिंधू नदीचे पाणी रोखले, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखेल आणि भारताची कोंडी करेल, अशी धमकी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी दिली