उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : ज्यांना शेंदूर लावला तेच शिवसेना गिळायला निघाले; पुष्पगुच्छ नको, शपथपत्र व सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या!
प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि ठाकरे हे नाते भाजपाला संपवायचे आहे. म्हणून काही मंडळींना हाताशी धरून त्यांनी घाट घातलाय. ज्यांना शेंदूर लावला तेच लोकं आता […]