चीनने अरुणाचल सीमेजवळ वसविलेले नवे गाव भारतीय हद्दीत नाही,भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, हे गाव भारतीय हद्दीत नव्हे तर चीनच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, हे गाव भारतीय हद्दीत नव्हे तर चीनच्या […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रापेक्षा गोव्यात पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सीमा भागातील नागरिकांनी चक्क गोव्यात पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली आहे. Petrol at Rs […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताच्या सीमेवर चीनने गाव वसविल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. मात्र, हा प्रकार १९५९ मध्येच घडला आहे. त्यामुळे आता याबाबत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : चीनने अरुणाचल प्रदेशात उभारलेले गाव उखडून फेका, काश्मीरमधील बॉम्ब हल्ले थांबवा. मग अन्य काही उखडून फेकण्याच्या गोष्टी बोला, असा टोला शिवसेनेने […]
विशेष प्रतिनिधी किव्ह – युक्रेनच्या सीमेवर रशियाने सुमारे ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याची तक्रार युक्रेनने केली आहे. दबाव आणण्याचा रशियाचा प्रयत्न असून आम्ही त्याला […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात सीमेवर गेल्या वर्षभरापासून तणावाचे वातावरण आहे.यातच चीनकडून सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. आता भारत आणि चीन […]
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) ने सांगितले की ते सध्याच्या गतिमान परिस्थितीत एक व्यापक ऑपरेशनल योजना तयार करेल. For the first time, a three-day seminar was […]
शेतकरी आंदोलनाला 11 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 11 महिन्यांनंतर पोलिसांनी टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही सीमांचा एकेरी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग 24 खुला केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय किसान युनियनचे […]
विशेष प्रतिनिधी अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश विभागासमोरील आपल्या अंतर्गत हद्दीत लष्करी सरावाची तीव्रता आणि सैन्याच्या तैनातीचे प्रमाण चीनने वाढविले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही आव्हानाला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनकडून द्वीपक्षीय करारांचे झालेले उल्लंघन आणि पूर्वस्थितीमध्ये बदलाचा एकतर्फी प्रयत्न यामुळेच ताबारेषेवरील तणावाची स्थिती उद्भवली आहे. यासोबतच, अरुणाचल प्रदेश हा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे आव्हान असतानाही भारतीय लष्कराने तातडीने हालचाली केल्या. त्यामुळे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आव्हान परतवून लावणे शक्य झाले असल्याचे […]
विशेष गोष्ट म्हणजे बॉर्डर बटालियनमध्ये फक्त सीमा भागातील तरुण आणि महिलांनाच भरतीसाठी संधी देण्यात आली आहे.Border Battalion’s headquarters near the India-Pakistan border, 120 canals of […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर फॉरवर्ड पोस्टवरून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू असून चर्चेच्या बाराव्या फेरीनंतर चीनने गोग्रा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यातील सीमांवरुन जोरदार हिसांचार निर्माण झाला.सोमवारी झालेल्या या हिंसाचाराला आळा घालण्याच कर्तव्य बजावत […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच तिबेटचा दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरील न्यींगची गावाला भेट दिली होती, […]
विशेष प्रतिनिधी अमृतसर : कॅ. अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, यावेळी कॅ. अमरिंदर सिंग यांनी सिध्दू […]
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी सैनिकांनी इराक आणि सीरियाच्या सीमाभागात असलेल्या इराण समर्थक दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. सीरियातील इराण समर्थक दहशतवादी संघटनांकडून इस्राईलला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू येथे ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे उघड झाले आहे.आॅगस्ट २०१९ नंतर पाकिस्तानला लागून असलेल्या […]
विशेष प्रतिनिधी थिंफू : भूतानमध्ये राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक यांनी कोरोना नियंत्रणात सक्रिय पुढाकार घेतला आहे. सीमावर्ती भागांत ते स्वतः गस्त घालतात आणि चेकपोस्टवरील […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखमधल्या अतिउंचीवरील लष्करी तैनातीत चीनच्या सैन्यापुढे अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनला ९० टक्के सैनिकांचे रोटेशन करावे लागले आहे. म्हणजे त्यांची […]
पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे. सीमेवरील […]
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी […]