महिला उद्योजिकेने अथक प्रयत्नानंतर पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा व्यवसाय नेला ५० कोटी रुपये इतका.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीमध्ये राहणाऱ्या राशी नारंग यांचे आयुष्य पाळीव प्राण्यांबरोबर लहानपणापासूनच गेले.इंग्लंडमधून शिकून लग्न झाल्यानंतर २००६ त्या भारतात परत आल्या. सारा नावाची लॅब्रॅडॉर […]