• Download App
    BMC Elections | The Focus India

    BMC Elections

    Navnath Ban : नवनाथ बन म्हणाले- मोदींनी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही; राऊतांची चिखलफेक जनता ओळखून; 96 लाख बोगस मतदारांचा एकही पुरावा नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…

    महायुतीचा उल्लेख करत ‘हा’ दावा केला आहे BMC elections विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकीत महायुती जिंकली तर मुंबईकरांना त्यांच्या स्वप्नांची मुंबई […]

    Read more

    मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम, महापौरपदासाठी काँग्रेसकडून रितेश देशमुखच्या नावाची चर्चा!

    BMC Elections :  बृहन्मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी मात्र एकला चलो रे ची […]

    Read more

    माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश, महापालिका निवडणुकाचे चित्र बदलणार !

    Kripashankar Singh Joining BJP : राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला आहे. आता मुंबईतील उत्तर भारतीय मतदार ज्यांच्या […]

    Read more