BJPs attack : ‘काँग्रेस नेत्यांची विधानं असंवेदनशील अन् निर्लज्जपणाची आहेत’, भाजपचा हल्लाबोल!
पहलगाम हल्ल्याबाबत काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांवरून भाजपने सोमवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना घेरले. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांच्या विधानांना असंवेदनशील आणि निर्लज्जपणाचे म्हटले.