फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत NDA ला मोठे यश मिळाले आहे. युतीने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या 101 प्रभागांपैकी 50 प्रभागांवर विजय मिळवला आहे. गेल्या 45 वर्षांपासून येथे डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) वर्चस्व आहे. LDF ला 29 आणि काँग्रेस आघाडीला (UDF) 19 प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे.