Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- विलासराव देशमुख महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेतृत्व; रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने
“आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही,”