महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकणार, संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – भाजपने २८ वेळा पडण्याचे दावे केले!
राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असे सांगून महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार लवकरच पडेल, असा भाजपचा दावा शिवसेनेने मंगळवारी फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]