राहुल गांधी आणि सगळ्या विरोधकांचे आर्ग्युमेंट कोसळले; बिहार मतदार यादीचे पुनरीक्षण स्थगित करायला सुप्रीम कोर्टाचा नकार!!
महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मतदार याद्यांचा घोळ केला. निवडणूक आयोगाने त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यांनी निवडणुका जिंकल्याचा दावा राहुल गांधींनी वारंवार केला.