• Download App
    Bihar Victory | The Focus India

    Bihar Victory

    Modi : बिहार दिग्विजयानंतर मोदी म्हणाले- काँग्रेस आता मुस्लिम लीग माओवादी पार्टी; बिहारने बंगालविजयाचा मार्ग मोकळा केला

    शुक्रवारी संध्याकाळी, बिहारमध्ये एनडीएच्या विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या लोकांनी खळबळ उडवून दिली आहे. आता कट्टा सरकार कधीही परत येणार नाही. त्यांनी छठी मैय्याचा जय जयकारही केला. ते म्हणाले की, जे लोक छठपूजेला नाटक म्हणू शकतात, ते बिहारचा आदर कसा करतील.

    Read more

    Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला

    बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more