Bihar Congress : पैसे देऊन तिकिटे विकली, बिहार काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, नेत्यांचा थेट आरोप — “दहा जागाही जिंकणार नाही पक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रचंड असंतोष उसळला आहे. तिकीट वाटपात पैशांची देवाणघेवाण झाली असा थेट आरोप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केला असून, त्यामुळे महागठबंधनमधील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत.