भुट्टोंची पाकिस्तान पीपल्स पार्टी शरीफच्या सत्तेमागे गेली, अन् तिची पुरती उबाठा शिवसेना झाली!!
भारताने यशस्वी करून पाकिस्तानच्या दहशतवादाला धडा शिकवला. सगळा पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या टप्प्यात आणला. त्यांचे 20 % हवाई दल नष्ट केले. तरी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विजयाचे झेंडे उंच उंच फडकावले. पाकिस्तानी जनरल असीम मुनीरला फिल्ड मार्शली बहाल केली. पाकिस्तानने 1971 च्या युद्धाचा बदला घेतला, अशा गर्जना पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफने केल्या.