• Download App
    bhalchandra nemade | The Focus India

    bhalchandra nemade

    महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सन्मान; साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘चौथे विश्व मराठी संमेलन 2026’ च्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले.

    Read more

    ज्ञानवापीचे सत्य बाहेर येताना नेमाडे बुद्धीचा सत्यापलाप; आऊटडेटेड प्रौढांच्या खेळात महाराष्ट्राचे वाटोळे!!

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी आपल्या शैलीत, “तुमचा दाऊद, तर आमचा गवळी”, असे आव्हान शरद पवारांना दिले होते. पण ते राजकीय आव्हान होते. या […]

    Read more

    नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे यांनी एकापाठोपाठ एक मुक्ताफळे उधळली. […]

    Read more

    ज्ञानपीठ प्राप्त भालचंद्र नेमाडे यांचे मोठे विधान, अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती!!

    प्रतिनिधी मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असे वक्तव्य केले आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता […]

    Read more

    ‘’तुम्ही समृद्ध नव्हे, तर जाळी लागलेली ‘अडगळ ‘आहात हे सिद्धच केले’’ – भाजपाचा भालचंद्र नेमाडेंवर आक्रमक पलटवार!

    ‘’…त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाचा विसर तुम्हाला पडला असावा.’’ असंही भाजपाने नेमाडेंना उद्देशून म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक […]

    Read more

    ‘’औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलणारे लोक क्षुद्र’’ भालचंद्र नेमाडेंचे विधान!

    हिंदू कांदबरीच्या आगामी कथानकाबाबतही दिली  माहिती विशेष प्रतिनिधी पुणे :  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. ‘’औरंगाबाद […]

    Read more

    भालचंद्र नेमाडे म्हणाले- स्मार्टफोनमुळे मेंदूची क्षमता होते कमी, सरकारने स्मार्टफोन आणि इंग्रजी शाळांवर बंदी घालावी!!

    प्रतिनिधी ठाणे : मोबाइल स्मार्टफोनच्या दुष्परिणामांवर नेहमीच सांगितले जाते. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते लोकमतच्या […]

    Read more

    साहित्य अकादमी पुरस्कार २०२०, महाराष्ट्राला दोन अनुवाद पुरस्कार व भालचंद्र नेमाडे यांना मानाची फेलोशिप जाहीर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शनिवारी १८ सप्टेंबर रोजी साहित्य अकादमीने मानाचा फेलोशिप पुरस्कार व २०२० अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले प्रसिद्ध मराठी […]

    Read more