विधान परिषद निकालानंतर भाई जगताप म्हणाले- काँग्रेसच्या काही जणांनी गद्दारी केली, मुख्यमंत्री ठाकरेंनीही बोलावली तातडीची बैठक
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे भाई जगताप यांनी माझ्या विजयापेक्षा चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, […]