पवार म्हणतात, ठाकरे, मी आणि थोरातांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल घडेल; मग आत्तापर्यंत ठरवले त्याचे काय झाले??
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राजवाडे संशोधन संस्थेच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जे राजकीय उद्गार काढले, ते […]