कोरोनाच्या तडाख्याने भारतातील कोट्यवधी लोक पुन्हा ढकलले गेले दारिद्रयरेषेखाली
कोरोना व्हायरसच्या तडाख्यने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जीवनही दुष्कर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोक पुन्हा एकदा दारिद्रयरेषेखाली ढकलले गेल्याचा दावा […]