Watch : भारताने 22 पाकिस्तानी कैद्यांची केली सुटका, अटारी-वाघा सीमेवरून त्यांच्या देशात पाठवले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 पाकिस्तानी कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची सुटका केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना अटारी-वाघा सीमेवरील संयुक्त […]