आसाम-अरुणाचल प्रदेश सीमा वाद अखेर मिटला! गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, म्हणाले…
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आंतरराज्य सीमा विवाद सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील सीमा विवाद संपुष्टात आला आहे. […]