आसामच्या मुख्यमंत्र्यांनी उलगडली भारत – बांगलादेश बॉर्डर वरची ऐतिहासिक चूक; वाचा, कसे घुसखोरांना मिळाले होते मोकळे रान!!
आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी भारत – बांगलादेशी बॉर्डर वरची ऐतिहासिक चूक उलगडून दाखवली. राजीव गांधींच्या सरकारने 1985 मध्ये आसाम गण परिषदेबरोबर आसाम करार केला होता. पण त्यामध्ये एक अत्यंत गंभीर अशी चूक राहिली होती.