स्तब्ध-नि:शब्द! राजस्थानात पाण्याअभावी 6 वर्षाच्या निरागस मुलीचा मृत्यू ; 45 डिग्री तापमान-25 किलोमीटर पर्यंत पाणीच नाही ; पावसाच्या थेंबाने वाचवला आज्जीचा जीव ; गहलोत सरकार गप्प का?
रविवारी ही घटना जलोर जिल्ह्यातील राणीवाडा भागात घडली.तीव्र ऊन आणि पाण्याअभावी या मुलीचा मृत्यू झाला. पावसाच्या थेंबामुळे वृद्ध आज्जीचा जीव वाचला.एका मेंढपाळाने पोलिसांना बोलावले. राजस्थानमध्ये […]