कॉंग्रेस स्वत:ही हारली, मित्रांनाही हरविले, चिडलेल्या बीटीपीच्या दोन आमदारांनी पाठिंबा घेतला काढून
राजस्थानमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे पानिपत झाले. यामध्ये कॉंग्रेस स्वत: तर हारलीच; पण मित्रपक्षांनाही हरविले. त्यांना मदत केली नाही. त्यामुळे चिडलेल्या भारतीय […]