• Download App
    Ashish Bhatgai Pithoragarh trade resumption | The Focus India

    Ashish Bhatgai Pithoragarh trade resumption

    India-China : 6 वर्षांनंतर लिपुलेख खिंडीतून सुरू होईल भारत-चीन व्यापार; 2019 मध्ये गलवान संघर्षानंतर बंद झाला होता

    उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात असलेल्या लिपुलेख खिंडीमार्गे भारत आणि चीन यांच्यातील सीमा व्यापार सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. हे व्यापार सत्र साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत चालते.

    Read more