चिनी लष्कराने भारताला सोपवला अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला तरुण, किरेन रिजिजू यांनी दिली माहिती
अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने अखेर भारताच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले […]