म्हणे, गांधी, सुभाष बाबूंबद्दल सावरकर खोटे बोलले, सावरकरांना लोकशाही नको होती; अरुण शौरींचे अनर्गल प्रलाप!!
देशाच्या राजकीय क्षितिजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा पुन्हा एकदा अग्रेसर झाल्यानंतर ज्या अनेक विचारवंतांना “खंत” वाटली किंवा असूया उत्पन्न झाली