• Download App
    Article 370 | The Focus India

    Article 370

    Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; 4 राज्यांचे राज्यपाल पद भूषवले

    जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी 1:12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    Read more

    Supreme Court : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी 8 ऑगस्टला सुनावणी; कलम 370 हटवल्यानंतर झाला केंद्रशासित प्रदेश

    जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या बातम्यांदरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे प्राध्यापक झहूर अहमद भट्ट आणि सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र सरकारला निर्धारित वेळेत जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे निर्देश देण्याचे म्हटले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा; पावसाळी अधिवेशनात विधेयक आणा; मोदींना पत्र

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : आधी कलम 370 हटवल्याचा निषेध, आता पूर्ण राज्याचा दर्जा आणि लवकर निवडणुकांची मागणी, 4 वर्षांत कशी बदलत गेली काँग्रेसची भूमिका?

    2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा काँग्रेसने संसदेत याला कडाडून विरोध केला होता. मात्र, काही वर्षांत त्याच काँग्रेसचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सोमवारी […]

    Read more

    कलम 370 आणि 35A काश्मीरच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे, वाचा- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींचा लेख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख लिहून आपले मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, ‘अनुच्छेद […]

    Read more

    कलम ३७० वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली पूर्ण , पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने राखून ठेवला निर्णय

    आज सुनावणीचा 16 वा आणि शेवटचा दिवस होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण […]

    Read more

    कलम 370 अस्तित्वात नाही, मग सरकारचा निर्णय का थांबवायचा; सुप्रीम कोर्ट म्हणाले- आम्ही यात संविधानाचे पालन झाले की नाही ते बघू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 23 याचिकांवर आज आठव्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. 8 व्या दिवशी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याच्या […]

    Read more

    Article 370 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या जल्लोषामुळे मेहबूबा मुफ्तींचा संताप!

    मेहबूबा यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : आज देशभरात विशेषकरून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयास चार वर्षे […]

    Read more

    Article 370 : जम्मू-काश्मिरमधून ‘कलम-३७०’ हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज पूर्ण झाली चार वर्ष!

    यानिमित्त जाणून घेऊयात जम्मू-काश्मिरमध्ये नेमके काय बदल झाले आणि कशी आहे परिस्थिती? विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : चार वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला असा ऐतिहासिक […]

    Read more

    कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी, 5 न्यायाधीशांचे घटनापीठ रोज बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारपासून (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश […]

    Read more

    गुलाम नबी आझाद म्हणाले- पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, कलम 370चा संदर्भ देत काँग्रेस नेत्यांवर निशाणा

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, मी अनेक मुद्द्यांवर पीएम मोदींवर […]

    Read more

    370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम आणि 35 ए हे उप कलम हटविल्यानंतर नेमका प्रशासनात काय बदल झाला आहे?, याची माहिती केंद्र […]

    Read more

    कलम ३७० राज्यसभेत मंजूर व्हावे यासाठी भाजपाने कॉँग्रेसच्या मुख्य चिफलाच फोडले, दोन वर्षांपूर्वीच्या तीन खासदारांच्या राजीनाम्याचे सत्य आले बाहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेमध्ये पाच ऑगस्ट २०१९ रोजी ऐतिहासिक पाऊल उचलत जम्मी आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यात आले.त्याचबरोबर राज्याचा दर्जा काढून घेऊन केंद्रशासित […]

    Read more