UAE : युद्धादरम्यान UAE मध्ये 19 भारतीयांना अटक; खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप
इस्रायल-इराण युद्धादरम्यान, युएईने १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप आहे.