Amit Shah : शहा म्हणाले- लालूंनी तरुणांना नाही, तर कुटुंबाला सेट केले; पुन्हा NDA सरकार आले, तर बिहार पूरमुक्त होईल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. गोपाळगंजमधील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘बिहारला ठरवावे लागेल की लालू-राबडी यांच्या जंगलराजकडे जायचे की मोदी-नीतीशच्या विकासाच्या मार्गाकडे.’