नेताजी बोस, सरदार पटेल याना पुरेसा आदर मिळाला नाही, अमित शाह यांची खंत
विशेष प्रतिनिधी पोर्ट ब्लेअर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, अशी खंत […]
विशेष प्रतिनिधी पोर्ट ब्लेअर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, अशी खंत […]
वृत्तसंस्था पोर्टब्लेअर : अंदमान आणि निकोबार बेटांना भविष्यात देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार आहे, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर […]
विशेष प्रतिनिधी पोर्ट ब्लेअर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि त्यांचा त्याग, शौर्य याबद्दल शंका घेता येणार नाही. जे लोक त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांना […]
विशेष प्रतिनिधी अंदमान : कोणा एका व्यक्तीने नव्हे तर 131 कोटी भारतीयांनी त्यांची विरता आणि देशभक्तीमुळे स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली होती. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा […]
वृत्तसंस्था अंदमान – विजयादशमीचा सीमोल्लंघनाचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संरक्षण क्षेत्रातल्या ७ कंपन्या अर्पण केल्या, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]
विशेष प्रतिनिधी गोवा : काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या हत्येमध्ये वाढ झाली आहे. मागील 20 दिवसांमध्ये दोन वेळा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान जम्मू -काश्मीरच्या दौऱ्यावर असतील. सूत्रांनी बुधवारी सांगितले की, शहा यांचा जम्मू-काश्मीरचा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, अशा शब्दांत देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी […]
वृत्तसंस्था पणजी : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (ता. १४ ) गोव्यात येणार आहेत. ताळगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर […]
सार्वजनिक आयुष्यात पंतप्रधान मोदींचना 20 वर्षे पूर्ण झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला विशेष मुलाखत दिली. यादरम्यान ते म्हणाले की, […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू -काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून जम्मू -काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या घटना लक्षात घेऊन आज […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैयक्तिक पातळीवर पावले उचलून 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाला सशक्त करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यावी, असे आवाहन केंद्रीय […]
गोवा निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच पर्रिकरांशिवाय विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशावेळी निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीसांवर देखील अधिक जबाबदारी असणार आहे. फडणवीस यांचा निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा […]
वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान माजली असताना सकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकारी कार्यक्रमात स्तुती केली. राजस्थानच्या विकासात मदत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताकडे मर्यादित साधने असतानाही देशात कोरोना महामारीची स्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळण्यात आली. त्यामुळेच कोणत्याही आपत्तीचा नागरिकांनी सर्वप्रथम प्रतिकार करावा, यासाठी […]
अमित शहा म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, NDRF आणि SDRF ने १७ वर्षांत देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा इतिहास बदलण्याचे काम केले आहे .On the occasion […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज दोन महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये इन्कमिंग आणि आऊट गोइंग एकाच वेळेला घडताना दिसत आहेत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :उद्धव ठाकरे यांनी […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना झाला आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. नक्षलवाद आणि […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार क्षेत्राला विकासात योगदान देण्यासाठी प्रचंड वाव आहे. परंतु सहकार क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य दिले पाहिजे, […]
वृत्तसंस्था मुंबई : देशात वाढत्या नक्षलवादी कारवाया संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : ‘हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: हिंदी ही सर्वच प्रादेशिक भाषांना जोडणारा दुआ आहे. मात्र, कोणतीही भाषा कमी दर्जाची नसल्यामुळे सर्वच भाषांना प्रोत्साहन मिळायला हवे. घरात मुलांशी […]
विनायक ढेरे नाशिक : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज अचानक राजीनामा देऊन भाजप संघटनेसाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप अंतर्गत प्रचंड मोठी घडामोड […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटीशांनी भारतात राज्य करताना त्यांना अनुकूल आणि देशातील जनतेला गुलामीत ठेवण्यासाठी कायदे बनविले होते. त्यातील कित्येक कायदे कालबाह्य झाले असून जनतेसाठी […]