पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर मोठा आरोप : म्हणाले- पठाणकोट हल्ल्यानंतर लष्कर पाठवण्यासाठी केंद्राने 7.50 कोटींची केली होती मागणी, विरोधानंतर बदलला निर्णय
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्राने 7.50 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. मान म्हणाले- […]