महायुतीत भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांचे पुणे + पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय; पण घसरून पडणार नाही याची गॅरंटी काय??
महायुतीमध्ये भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय ठेवायचे प्रयत्न चालवलेत खरे, पण यामुळेच ते घसरून पडणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार??, असा सवाल तयार झालाय.