वरुण गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एमएसपीवर कायदा करा, गृहमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करा’
केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. वरुण गांधी यांनी पत्रात मागणी […]