वायू प्रदूषण : यूपी सरकारने म्हटले – पाकिस्तानातून येणाऱ्या हवेमुळे प्रदूषण, सीजेआय म्हणाले – मग तेथील उद्योग बंद करावेत का?
दिल्ली-एनसीआरमधील धोकादायक वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले […]