• Download App
    air pollution | The Focus India

    air pollution

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी देशातील प्रदूषण नियंत्रण संस्था आणि राज्यांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी पुरविण्याचे निर्देश दिले. दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणाशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली, ज्यामध्ये फटाके आणि पराली म्हणजेच शेतातील काडीकचरा जाळणे यांचा समावेश आहे. पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी होईल.

    Read more

    वायू प्रदूषण : यूपी सरकारने म्हटले – पाकिस्तानातून येणाऱ्या हवेमुळे प्रदूषण, सीजेआय म्हणाले – मग तेथील उद्योग बंद करावेत का?

    दिल्ली-एनसीआरमधील धोकादायक वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले […]

    Read more

    टाळेबंदीच्या काळात वायू प्रदूषणात झाली मोठी घट मात्र ओझोनच्या पातळीत वाढ झाली आहे

    विशेष प्रतिनिधी टोरंटो : कॅनडामध्ये यॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी वायु प्रदूषणाशी निगडित एक निरीक्षणात्मक अभ्यास केला आहे. या अभ्यास अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की धुके […]

    Read more

    वायू प्रदूषणात जगात दिल्लीचा पहिला क्रमांक; प्रदूषणास शेजारील राज्ये अधिक जबाबदार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी वाढती आहे. शेजरच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून होणारा धुर यामुळे दिल्लीत जास्त प्रदूषण होत आहे.धुरातील घातक मिश्रणामुळे आणि […]

    Read more

    हवेच्या प्रदूषणाचा नवजात बालकांवरही परिणाम , मुदतीपूर्वी अपत्यांचा जन्म होण्याचे प्रमाण मोठे

    विशेष प्रतिनिधी लॉस एंजेलिस – हवेचे प्रदूषण वाढल्याचा अपत्य जन्मावरही परिणाम होत असल्याचा अंदाज कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. Polluted air affects orphan […]

    Read more

    वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांनी कमी होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या वायूप्रदूषणाची मोठी किंमत आरोग्याच्या पातळीवर चुकवावी लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशातील ४० टक्के नागरिकांचे आयुर्मान नऊ […]

    Read more