Sanjay Nirupam : धर्मांतरण प्रकरणाला नवे वळण; नाशिक TCS प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत, संजय निरुपमांचा गंभीर दावा, MIMच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
नाशिकमधील TCS धर्मांतरण आणि शोषण प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते Sanjay Nirupam यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत या कथित धर्मांतरण रॅकेटचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणात Asaduddin Owaisi यांच्या पक्षाच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.