• Download App
    aid | The Focus India

    aid

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांसाठी 2.20 कोटींचा निधी

    हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांना मदतीसाठी 2.20 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून पुढील काही दिवसांतच आवश्‍यक पडताळणी करून सदर मदतीचे त्यांच्या वारसांना वाटप केले जाणार आहे.

    Read more

    Punjab Flood : PM मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देणार; 9 सप्टेंबर रोजी येण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊ शकतात. हे ९ सप्टेंबर रोजी होऊ शकते. ज्यामध्ये मोदी पंजाबशिवाय हिमाचल आणि उत्तराखंडला भेट देऊ शकतात. पंजाबमध्ये ते गुरुदासपूरला जाऊ शकतात. 

    Read more

    Heavy Rain : अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, तातडीने मदत देणार; कृषी मंत्री भरणेंची माहिती

    महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

    Read more

    Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या 1400 पार; भारताने पाठवले 15 टन अन्न आणि 1000 तंबू

    अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा १४११ वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या ३२५० पेक्षा जास्त झाली आहे. वृत्तसंस्था एपीनुसार, तालिबानने ही माहिती दिली आहे.रविवारी रात्री अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. त्यावेळी बहुतेक लोक झोपले होते, त्यामुळे ते इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

    Read more

    Warkari Wari : वारकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पंढरीच्या वारीदरम्यान मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत, परिपत्रक जारी

    हजारो मैल पायपीट, पाऊस-ऊन-वारा अंगावर झेलत आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान एखाद्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले आहे.

    Read more

    Kundmala Bridge Accident : कुंडमळा पूल दुर्घटना- मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर; जखमींवर शासनाकडून मोफत उपचार

    मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.

    Read more

    दहशतवाद्यांना आर्थिक मदतीची शिक्षा, पाकिस्तानवर आणखी चार महिने आर्थिक निर्बंध

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याची शिक्षा पाकिस्तानला सुरूच राहणार आहे. पाकिस्तानवर आणखी चार महिने आर्थिक निर्बंध सुरू राहणार आहेत.जगभरातील दहशतवाद्यांना मिळणाºया आर्थिक […]

    Read more

    महाराष्ट्राच्या मदतीला केंद्र: देशात सर्वाधिक २.६९ लाख रेमडेसिवीर मिळणार; गुजरातला १.६९ लाख, तर यूपीला १.२२ लाख

    संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ […]

    Read more