इंडिया आघाडी सत्तेत आली तर राम मंदिराचे शुद्धीकरण करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा
वृत्तसंस्था मुंबई : एकदा देशावर इंडिया आघाडीची सत्ता आली की आम्ही अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राम […]