इतिहास, व्यवस्था आणि वर्तमानावर टीका करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न, सांस्कृतिक आक्रमणासाठी हातमिळवणी, सरसंघचालकांचा हल्लाबोल
भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी भारताचा इतिहास, व्यवस्था, वर्तमानावर निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न […]