कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक, चीनने २० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल केले कौतुक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सीमावादावरून भारतासोबत कुरापती काढत २० जवानांना चीनने शहीद केले. संपूर्ण देशात चीनबद्दल संताप आहे. मात्र, भारतातील कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक आहे. […]