इंडिया आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपाचा वाद, अधीर रंजन म्हणाले- ममता बॅनर्जी मोदींना खुश करण्यात व्यग्र, त्यांना आघाडी नको!!
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा […]