Abhishek Sharma : अभिषेक शर्माने वानखेडेवर अनेक T20I महाविक्रम मोडले
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना वानखेडे येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ९ विकेटच्या मोबदल्यात २४७ धावा केल्या. यावेळी, टीम इंडियासाठी अभिषेक शर्माने ऐतिहासिक शतक झळकावले