पूरग्रस्त जनतेपर्यंत मदत पोचेल तेव्हा खरे ‘पॅकेज’ आशिष शेलार यांचे सरकारवर टीकास्त्र
विशेष प्रतिनिधी नंदुरबार : पुरग्रस्तासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. पण, ते जनतेपर्यंत पोचले तर खरे. नुसत्या घोषणा काही कामाच्या नाहीत, तातडीची मदत अजून मिळाली […]