70 वर्षात खान्देशचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही हे खरेच; पण अन्याय कोणी आणि कसा केला??
गेल्या 70 वर्षात खान्देशाचा एकही माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ती अक्षरशः खरी आहे. महाराष्ट्रात फक्त उत्तर […]