सत्ता आल्यावर सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे गेले कोठे? राजू शेट्टी यांचा सवाल
राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला […]