हिवाळी अधिवेशन : काँग्रेसची मागणी – शेतकरी आंदोनातील मृतांना ५ कोटी द्यावे, सरकारचे उत्तर – आंदोलनातील मृत्यूंची नोंद नाही, भरपाईचा प्रश्नच नाही!
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झालेला नाही. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. तोमर म्हणाले, शेतकरी […]