ग्रामीण भागात कोरोनाचा धोका कायम ; २१ जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ
वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंधामुळे १५ जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट होत आहे. परंतु ग्रामीण भागातील २१ जिल्ह्य़ांत बाधितांची संख्या वाढतच आहे. […]