भारतात मुस्लिमांचे अधिकार सुरक्षित, OIC ने दखल देण्याची गरज नाही: मुख्तार अब्बास नक्वी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना आणि पालघर प्रकरणांना देशातील काहीजण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नक्वी यांनी भाष्य केले आहे. […]