रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख
विशेष प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त […]