गरीबांना थेट साथ… मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील अडीच कोटी जनतेला ३१६४ कोटींचा लाभ व ५० लाखांना मोफत सिलेंडर!
पंतप्रधान गरीब कल्याण निधीच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ हजार कोटी रूपये थेट ३३ कोटी जनतेच्या खात्यांमध्ये हस्तांतरीत झालेत, तर ३९.२७ कोटी जणांना ४० लाख टन […]