अग्निपथ योजना : अजिबात माघार नाही; केंद्र सरकारचा निर्धार; डिसेंबर 2022 पर्यंत 25000 अग्निवीरांची भरती!! वाचा तपशील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारला कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून जशी माघार घ्यावी लागली तशीच अग्निपथ योजनेबाबतही माघार घ्यावी लागेल, असे राजकीय भाकीत काँग्रेसचे वायनाडचे खासदार […]