• Download App
    भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?Will BJP ever win Tamil Nadu?

    WATCH : भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या या दाव्याने द्रमुकला आनंदाच्या उकळ्या फुटल्या तर तमिळनाडूसुद्धा कधी ना कधी जिंकून दाखवूच, असे प्रत्युत्तरही दिले.Will BJP ever win Tamil Nadu?

    ख्रिश्चन बहुल ईशान्येतील राज्ये जिंकली, तमिळनाडूचे प्रवेशद्वार असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सत्ता मिळविली तर मग तमिळनाडूमध्ये का मुसंडी मारणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

    त्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजप नगण्यच का राहिला, याचा वेध घेणारा हा तपशीलवार व्हिडीओ.

    Will BJP ever win Tamil Nadu?

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील