• Download App
    भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?Will BJP ever win Tamil Nadu?

    WATCH : भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या या दाव्याने द्रमुकला आनंदाच्या उकळ्या फुटल्या तर तमिळनाडूसुद्धा कधी ना कधी जिंकून दाखवूच, असे प्रत्युत्तरही दिले.Will BJP ever win Tamil Nadu?

    ख्रिश्चन बहुल ईशान्येतील राज्ये जिंकली, तमिळनाडूचे प्रवेशद्वार असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सत्ता मिळविली तर मग तमिळनाडूमध्ये का मुसंडी मारणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

    त्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजप नगण्यच का राहिला, याचा वेध घेणारा हा तपशीलवार व्हिडीओ.

    Will BJP ever win Tamil Nadu?

     

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार